रविवार, १२ डिसेंबर, २०१०

स्वातंत्र्यलक्ष्मीचे पुजारी: गोवा

गोवा: पुर्वपीठिका
रविवारी १९ डिसेंबर. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठ्ठ? कॅलेंडरच्या इतर दिवसासारखाच एक दिवस. पण मी म्हणेन आजच्याच दिवशी भारत पूर्णपणे स्वतन्त्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताचा स्वातंत्रदिन म्हणुन साजरा होत असला, तरी गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतुन स्वतंत्र, मुक्त झाला. म्हणुन हा पुर्ण स्वातंत्रदिन! त्यानिमित्ताने गोव्याबद्दल आणि ह्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगायला खूप खूप आवडेल -


गोव्यात पोर्तुगिजांचा प्रवेश

--युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणुन ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी वास्को-द-गामा ह्याला पाठवले (१४९८). वास्को द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लूटणे, बाटाबाटी अशी यशस्वी काम करत आला..कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहुन तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबार्च्या हिंदुंना घेउन गेला. आता तिकडे नेल म्हणजे बाटवण हे तर ओघानच आल. आणि मग परत पाठवुन दिले (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती) वास्को द गामा भारतात येण्यापुर्वीच ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजे/गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.

इ.स १५०३ च्या ६ एप्रीलला पोर्तुगालच्या राजाने अल्फान्सो-दे-आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफ़ा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फ़े तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ़्रासिंस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्यांना तशी योग्य भूमी मिळत नव्हती.
ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.
----------
ख्रिस्तपुर्व पहिल्या शतकापासुन इतिहासाचे सिंहावलोकन केले असता गोमांतकावर मौर्य, सातवाहन, अभीर, त्रकुटक, बटपुरा, कल्चुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट्, शिलाहार, कदंब, यादव आदि राजवंशांनी राज्य केले. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याचा सरदार मलिक कफुर याने इ.स १३१२ साली गोमंतकावर स्वारी करुन राजधानी गोपकपट्ट्णची(आत्ताचे गोवा वेल्हा) जाळपोळ केली. ही मुसलमान राज्यकर्त्यांची गोव्यावरील पहिली स्वारी होती..
त्यानंतर हसन बहामनी ने १३५२ ते १३५८ च्या सुमारास स्वारी करुन गोवापुरी बेट कदंब राजांकडुन जिंकुन घेतले. गोवा शहराला त्याने सहा महिने वेढा दिला होता. यावरुन कदंब राजाचा जबरदस्त प्रतिकार दिसतो. याच काळात विजयनगरला हिंदु राज्य स्थापन झाले होते.
----------------

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हण्जे मलबारी हिंदु स्त्रिया व अरबी मुसलमान यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर भटकळ , होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागत त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्थानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दश: पाळला. १०००० हुन अधिक नायट्यांना मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर संस्थानला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी यासाठी वेर्णे च्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले . पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत . तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय, विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होइल व आपण सुभेदार बनु अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती करण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले. पण झाले भलतेच.


--------------



गोवा जिंकल्यानंतर

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटाबाटी ,लुटालुट  व त्यासाठी जनतेचा अमानुष इ. सगळ राजरोस सुरु झाल. १ एप्रिल१५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झाल नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिन चा होता. दुसरे चर्च जुने गोवे (old goa) इथे उभारण्यात आले. हे स्थळ गोवा जिंकताना झालेल्या लढाईत , ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे २ प्रयत्न इ.स १५१६ व इस १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे ३ महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजाना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इस १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः


प्रीतमोहर
सातारकर

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

माझ्या बालपणीची दिवाळी(गोव्याची)

माझी दिवाळीची तयारी तशी दिड महीना अगोदरच सुरु होत असे. अस काय बघताय? अहो खरच!!! आता पुढच ऐका म्हणजे कळेल. म्हण्जे बघा हं. सरस्वती पुजन, दसरा इ. मुळे परिक्षा लाबुन दिवाळीच्या १-२ दिवस अगोदर संपे आणि त्यामुळे मग खर्या तयारीला वेळच नसे. तर माझी तयारी म्हंजे कशी बघां हं. बाईंनी शाळेत दिलेल्या गृहपाठासोबत परिक्षेचा अतिरिक्त अभ्यास आणी बाईंनी न शिकवलेले धड्याम्चाही अभ्यास: १५ दिवस म्हंजे परिक्षेकडे टेंशन नसे.. आई प्रश्न विचारी उत्तर येतात हे बघुन तिला मला खेळण्यास पर्मीशन द्यावीच लागे :ड


दिवाळीला १ महीना असताना आम्ची म्हंजे बच्चे कंपनीची जोरदार तयारी सुरु होई? अहो कसली काय? नरकासुर बनविण्याची. आमच्या गोव्यात नरकचतुर्दशी दिवशी नरकासुराचे दहन करण्याची पद्धत आहे.

 आता मी बच्ची कंपनी म्हंटल म्हणुन अगदीच बच्चे नाहीत हं अगदी कॊलेजात जाणारी मुल-मुलींपर्यन्त सगळे एकत्र येत असु आम्ही.


सगळ्यात आधी नरकासुराची थीम ठरवली जाई.मग त्या थीमनुसार काय काय साहित्य लागेल याची यादी  काढुन त्याच्या खर्चाचा अंदाज काढला जाई आणि त्यानुसार कॊलनीवाल्यांकडुन किती वर्गणी घ्यायची हे ठरे.पण वर्गणी कधीच १० रु च्या वर नाय गेली.:)

तर ह्यानंतर कोणी कोणी काय काय करायच हे ठरे..म्हंजे वर्क डेलिगेशन हो :ड. मी नेहमीच मुखवटा बनवणार्यांच्या गटात असे.. हे झाल्यावर आम्ही  आपल्या आपल्या कामाला लागत असू. म्हणजे वर्गणी गोळा करणारे आपल्या कामाला लागत. गोणपाट गवत, बांबू इ. १ गट गोळा करत असे.


आमचे काम अगदी त्या दिवसापासुन सुरु होई. सगळ्यात आधी चलो मैदान असे मिशन सुरु करुन दगड गोटे व धोंडे आणि माती जवळ करायची. य्यामुळे अस्मादिकांचा चिमुकला जीव फ़ार्फ़ार दमत असे.

मग दे दगड एका टिप्पेकल पद्धतीने मांडायचे. त्यावर माती कालवुन थापायची. हे करण्यात मी नं १ असे. तिथे थापता थापता इतरांना ही लोळवायला मिळत असे ना :) पण जोक्स अपार्ट. हे जरा किचकटीच काम कारण गाल, हनुवटी , कपाळ यांचे उंचवटे तस्सेच आले पाहिजेत उठावदार. मग अजुन काही थीमनुसार फ़ीचर्स असतील चेहर्याची तर ती ही आली पाहीजेत. मग एकदा हे झाल की की तोंड सुकु द्यायच २ दिवस.

मग चिकी करायची . चिकी म्हण्जे मैद्यात पाणी घालुन शिज्वुन तयार झालेला पदार्थ. हा चिक्कट अस्तो म्हणुन चिकी. आता त्या मातीच्या तोंडावर चिकीचा मस्त लेप द्यायचा त्यावर वर्तमान्पत्राच्या कागदाच्या तुकड्यांचे थर लावायचे व वाळु द्यायचे. दुसर्या दिवशी दुसरा थर . असे ८-१० दिवस करुन हे कडकडीत वाळवायचे. मग हे सावक्लाश काढुन त्याच्या कडा नीट कापुन रंग द्यायचा नि वाळवायचा झाले तोंड तयार..


दरम्यान दुसरे गटही आपापली काम आटोपायचे. आणि मग नरकासुरावर शेवटचा हात फ़िरायचा. ह्या दिवसात घरात कित्ती गोंधळ व्हायचा माहीताय? परिक्षा ना तेव्हाच....पण .पोर सगळ म्यानेज करायची हो.


आता नरकचतुर्दशी दिवशी त्याला गावभर फ़िरवुन मग पहाटेला दहन केल्यावरच मग आम्ही घरी परतत असु. मिरवणुकीत मस्त सजवलेली श्रीकृष्णाची मुर्ती सुद्धा असते. बरका !!!आई दाराशी आरतीच्या तबकासहीत वाट बघत असायची.घरात घेताना आई कारीट फ़ोडायला लावायची. मग ओवाळुन घरात घ्यायची . त्यानंतर मला व बाबांना तेल उटण्याच मालीश व कडकडीत पाण्याची अंघोळ..... नंतर मग मुळ घरी जाउन पोहे खाण. आमच्याकडे हा पोह्यांचा कार्यक्रम असतो ...तर्हेतर्हेचे पोहे केले जातात ताकाचे, गुळाच्गे, फोडणीचे, पोह्यांची खीर आणि सोलकडीचे पोहे. इत्यादी. आणि आमच्या भटवाडीतले सगळे लोक सगळ्यांच्या घरी पोहे खातात. माझी आज्जी म्हणे दिवाळीच्या दिवशी पोहेच खायचे अस्ते म्हणे

असो....गेले ते दिन .......


आज नोकरीमुळे ही मज्जा , आनंद अज्जिबात अनुभवता येत नाहीए.....पण काही फ़ोटो तुमच्यासाठी मुद्दाम काढलेले:




शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

हांव बरयता भाग 2

थण जाल्ल्या कॉफयेच्या कपाक पळवन म्हजे काळीज घोघ्यानी रडलें .परत करुन घेवपाक म्हजे काळीज तयार नाशिल्ले.हाका २ कारणां

का. नं. १) करपाचो वाज्/बेजार

का. नं. २)जेवणाचो टाईम जाल्लो

जेवण हो विचार म्हज्या मनांत बाकीचे आनि आनी विचार मनान येयना.सगले विचार पयस सरतात. म्हजी सिस्ट्म तशीच प्रोग्रांम्ड आसा... :D

हांवें रांधचे कुडीन वचुन भाजयेचो तोप उगतो केलो. ह्या दोघानी म्हजी सगली भाजी काबार केल्ली...बुडाक इल्लीशी लेगीत नाशिल्ली.परतें म्हज्या लक्शान हेंय आयलें ना. भूक तर अशी लागिल्ली की हुनीर पोटान रोंबट वाजयताले.तांणी आता डिस्को डान्स करपाक जायना जाल्यार किदे करुं(खावपाक रे) मागीर  काय ना फाटी फुडे चितनासताना चटनी वाटुन सँड्विच केले आनी खाल्ले.


हाजो परिणाम किदे जालो?..म्हजे लक्श खंच्याच कामान लागना जाले....पांच-पंच पोदेराचे पाव आनी भाजी खावपी मनशाक जेन्ना दनपार सेंड्विचार् काडची पड्टा तेन्ना कितें जातलें....शेवट रांधप्घरान परत entry  मारुन शीत केलें आनी धंयाबरोबर ते शीत जेयलें तेन्ना जीवाक सुख जाले. आमका गोंयकारांक शीताबगर कित्याक जायना हें म्हाका त्या खिणाक कळ्ळे....

शीत पोटान वतकिच म्हजी सिस्टम इल्ली इल्ली  जाग्यार येवपा लागली. आता परत बरवपाक जाय ह्या विचारांची ल्हारा म्हज्या मनाच्या दर्यान खेळपा लागली.

आता कोण जाय्तो येंव दार म्हणटात ते कश्शे उगडपा ना. ब्रह्म्देव न्हय यम जरी आयलो तरी ताका मागीर यो म्हंटलें अशे थारावुन हांव म्हज्या आसनार बसलें. पुण मुळ प्रस्न तसोच आशिल्लो. विशय किदें?...आयडिया !!!!! मावशेक फोन लायलो.."हॅलो" म्हणता थंय आसा. तेवटेच्यान म्हजो स(६) वर्सांचो भाव सुरु" ताई हांव बंटी...आयज मुगो म्हज्या शाळेन....." हँ अक्शरशः३५ मिनटां चालु आशिल्लें ...हांव उअलवपाक तोंड उलयता आनी हो दुसरोच विशय सुरु करता...कितली ती वट्वट....म्हाका दिसतालें हावुच ती बड्बडमावशी( हें नाव म्हज्या बाईन म्हाका ल्हान्पणान दिल्लें)....ह्या चल्यान म्हजोच रिकॉर्ड मोडपाचो केला. म्हजें गर्वहरण जालें..
हांवें तसोच फोन कट केलो..पुण तरीय हांव दोन मिनटां ब्लँक..भानार आयलें तेन्ना हें चितुक बसलें अशे कित्याक जालें? बटीचे वट्वट नाका त्या टायमार आयकली म्हण? काय तो म्हजो रिकॉर्ड मोडटा म्हण? ताणे म्हजो आत्मविश्वास डळमळीत केल्लो नकळत...
 तो परतो मेळवपाक हावें म्हज्या सगळ्या इश्ट आणि इश्टिणींक फोन मारले आनी वरभर नॉन्स्टॉप उलयलें...मात्शे बरेम दिसलें

ह्या घटनेन हावें किदें शिकलें?
१) शेराक खंय सव्वाशेर मेळटाच केन्नायतरी...
२) बॅकप प्लान सदाच तयार दवरचे....
पुण हें गिन्यान म्हाका चड जालें आनी सिस्टमीचो स्ट्क ओवरफ्लो जालो. म्हण हावें ब्रेक घेतलो....





क्रमशः

हांव बरयता -1

त्यादिसा म्हाका शापुच बेजार आयिल्लो......पुस्तक वाचुन पळयलें ...ना, टीवी लायली जाल्यार मेन प्रॉग्रामापरस. जाहीरातीच चड ..आनी चॅनल खंयचोय लाय विशय कसले? "सास-बहु", "पती-पत्नी आनी वो" प्रत्येक सिरियलीची कथा एकुच....घो-बायलां , तांचो घटस्फोट जाता घोव दुसरें लग्न जाता, बायल दुसरे लग्न जाता, कांय दिसानी तांची इतली लग्ना जाता की कोण कोणाची बायल आनी कोण कोणाचो घोव हेंच कळना...

नाकाच म्हळें ...पिच्चर पळवपाक गेल्यार त्या सल्लुचे फडतुस पिच्चर आशिल्ले.....आता करुं किदें... रांधप जाल्लें.. पावस पडटालो म्हुण भायर वचपाचे ऑप्शन लेगीत नाशिल्लें

मागीर म्हाका मीमची याद आय्ली...मीमकारांक विचारलें ...चिंगीन म्हळें टॉम अ‍ॅण्ड जॅरी पळय जो हांवे अ‍ॅक्झीक्युट केलो , राजान म्हळें तारे आनी गिरे मेज खंय ....आनी खंय कुंग फु पिच्चर पळय ...लाश्टाक म्हळे किदेंयतरी बरय .....

आता हें हांगा बरवपाचे कारण म्हळ्यार  कालुय अस्सोच बेजार आयिल्लो... आनी हें चितुन हंवे बरवपाचे थारायलें..

पयल्या सुवातेर पेन सोदपाचे पड्ले...... :~  नवेंच हाडलें तातुन शाय घाली.हय हांव आजुनय शायेचें पेन उजार करता..
नेक्श्ट किदें बरवचें हाजेर चितना सुरु केली....बरोच वेळ घालोवन आनी कागद खरडुन उडयल्याउपरान म्हाका कॉफयेची याद जाली(व्हड लेखक खंय  हाज्यापरस व्हड व्हड कामां करतात ..आता हांव माण्कुलें आशिल्ल्यान कॉफयेर भागयलें ;) ....)

गरम-गरम कॉफयेचो कप घेवन २ घोटुय मारु नाशिल्ले इतल्यान दारार ट्क्ट्क जाली...(हांवे डोर बेल सारकी करुन घेवुंक ना  :D ) .आता म्हळें कोण आयलो ह्या वेळार? काय बरी हांवे लेखनाची तयारी केल्या तिजी वाट लागता काय किदें?  तकलेर आठ्यो घेवनच दार उगडलें  जाल्यार म्हजे २ फुकटे मित्र... २-४ गाळी सवल्योच हांवे मनात्ल्या मनांत आनी तांका घरान घेतलें. २वरांची बेगमी जाली....
" या या ....अलभ्य लाभ....खंय रे हाली दिसच ना मरे तुमी?खंय भायर बी गेल्ले किदेंरे?" इति हांव.
" ना गो... मात्शी कांमा आशिल्लीं .." ...मित्र १.
"आनी हय गो, आमका म्हण्टा तें तु तरी जाग्यार आसता गो? "मिस -बिझी" न्हय गो तु" मित्र न. २.

"हॅहॅहे....आयज म्हज्या घराची वाट कशी चुकली?" .--हांव

हांगसरल्यो-थंयसरल्यो गजाली एक देड वर घालोवन मागीर्म्हाका म्हणटा कशे

ह्या म्हयन्यांत आम्च्या बर्‍याच मित्र-मैत्रीणींचे वाडदिस आसात ...प्लॅनिंग कशे किदे?

आरे तेच्या मारी शेंडी ..म्हज्याच बड्देचे प्लॅनिंग म्हज्याच कडे ??? धन्य ......हांका फुकट्ची पार्टी जाय म्हण इतली वाट चुकिल्ले तर......म्हज्या लक्शान हे पयलीच येंवक जाय आशिल्ले ..

हांवें थातुर मातुर जापो दिल्यो , हांवें केल्ली पाव भाजी खांवक घाली आनी वाटेक लाय्ले..तोमेरेन म्हजी कॉफी न्हिवुन थणगार जाल्ली.....



क्रमशः

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०१०

म्हजी भटकंती- अंतिम भाग

पयली आमी त्या गांवच्या दोंगरार गेलीं थंयच्यान जे द्रुश्य आमी पळयलें तें अवर्णनीय अशेंच आशिल्लें....दोळ्यामुखारच्यान ढग वताले...तांच्याखातीर धबधबो सारको दिस नाशिल्लो.....कितलोसोच वेळ वाट पळोवन आमी थोडे फोटो घेतले.....हो वेळ दनपारच्या १ वरांचो....म्हंजे सकांळी कशें रम्य आसता वातावरण हें फक्त चितिल्लेच बरें.....इतकी थंडी खाताली......मागीर आमी गावान गेली...थंय श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतलें ..बरेंच प्राचीन देउळ आसा हें....

सुर्ला दोंगरावेले कांय फोटो:











आता आम्चो मोर्चा वळलो धबध्ब्यान न्हावपाक....पुण गांवच्या लोकानी वचपाक दिले ना....वाट इतली सुळसुळीत जाल्ली.की चलपाक मेळनाशिल्लें आनि आमची बरीच निराशा जाली......पुण आमच्या ड्रायवर काकान म्हळें तुमकां बरीच आनी ठिकांणा दाखयतां.....मागीर थंयच्या १का गेस्ट हाउसान वचुन सामान दवरलें आनी भूकेची याद जाली...पुण ट्रेकिंग करचें आशिल्ल्यान आमी एका पोतयेन ते सामान घालें आनि भुरगीं आनि आम्चो एक काका अशीं दोगराची वाट धरली.......पावस पडटना चडप म्हळ्यार एक दिव्यच तें.....मदीच आमचें फोटो शूट चालुच आशिल्लें....शेवटाक दोंगरमाथ्यार पावलीं आक्खी पणजी [पुजको कशी दिसताली.....भटकुन पांय वळ्ळे म्हण बसकण मार्ली...त्यावेळार पोटान हुनीर नाचतात हाजी जाणीव जाली..खाणां जी आमी वैर व्हेल्ली ती केन्नाच पोटान पाविल्लीं ...निट्ट सकला वचपाची वाट धरली  .

सगळ्यानी जंगलान जेवप हाजेर येक्मत जाल्यान आमी १ बरोसो जागो सोदलो....इतलो सोबीत जागो.......१ बरी न्हय.....न्हयेदेगेक व्हडली खडपां टेबल आनी कदेली कशो.....सृष्टीमायेन आमच्याच्खातीर ही व्यवस्था केल्ली आसा काय किदें हेच मनांत आयलें आनी आमी थंय जेवलीं....आता न्हय आयली म्हळ्यार न्हावप आयलेच......उदकान वरीच खेळलीं ...आता मात आपा-लिपा खेळटालीं आमी....लिपुंक जागो ना म्हण हांव न्हयच्या पात्रान सकला देवलें पळय जाल्यार न्हयन १ झाड आशील्लें .....म्हाका चडन दिसलें हांव चडलेच वैर देकुन म्हज्यो भैणी लेगीत आयल्यो......आमच्या बोवाळान म्हज्या भावान म्हाका सोदुनुय काडलें आमी देवता थंय आसा, हो आड्डिलो " ताई तुजो पांय ....." " आरे म्हज्या पायाक किदे जालां ?" म्हणत हावे पायार लक्श मारले जाल्यार म्हज्या पायाच्या बोतातल्यान आणि तळव्यातल्यान रगत......
हांवें किळच मारुन सोडली, म्हज्या भैणीन QC चे काम केलें.....आणि कळले सगळ्यांचेच रगत व्हवतालें ....पुण मजेची गजाल म्हळ्यार कोणाकुच दुख नाशिल्लें....
मागीर कळलें हो कानिट नावाचो प्राणी पायांक चिकटला......हे प्राणी अस्या जंगलान, कुळागारां आश्या पाण्थळ जाग्यांर आसतात  ..आणि हे प्राणी रगतार जगतात......

हांव काडपाक गेले तेन्ना कळले बरीच कानटा आम्च्या आंगर चडल्यांत .....आनी काडुंक गेल्यार कानिट रबर कशे वडटा मात घास सोडिना....कशे तरी तांका काडुन आमी परतली......आमचीं जाण्टीं आमका चाळयतालीं " आगो फोटो घेवचो न्हय १?"  फ्होटो कसलो बोडक्याचो? आदी पयली ती कानटा सुट नाशील्ली........आसूं















ithe ya phoTot gavaa reDaa aahe disatoy kaa kunaalaa?
























त्या जंगलान आमकां काय वखदी झाडां मेळली तींय आमी हाडलीं .....येतना हणजुणे धरणार गेलीं आनी सांजे परत "घराकडे अपुल्या"















रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

म्हजी भटकंती -भाग -१

 कामाच्या रामरगाड्यान स्वताकडेन लक्ष दिवपाक वेळच नाशिल्लो....तो भोंवंडेर वचपाक कसलो मेळटा!!! सगळी घरची बोवाळ घालताली म्हज्या नावान "प्रीमो ,बाय यो गो...सगळी जणा या......" शेवट ऑगस्टाच्या ८ तारखेर म्हुर्त मेळ्ळो आनी आमी आदल्या आयतारा पिक्निकेचो प्लॅन केलो...चोर्ला घाटार वचपाचे थारायलें.....आम्च्या घरांतली २७ लोक येवपी आशिल्ले..... पुण ऐन त्या वेळार बर्याच जणानी टांग मारली आनी आमी १९ जणां गेलीं....
चोर्ला घाटार वचपाचे कारण म्हळ्यार ..आम्च्या घरालागसराचे ठिकाण, सुंदर निसर्ग्,आनी आमचें गोंय भोवपाची उमेद......
आमी गेली खरीं पुण नशीब इतले बरें नाशिल्लें....त्याच सुमाराक आंबोली घाटान दरडी पडिल्यान सगलो लोक हांगाच आयिल्लो...सोरो, प्लास्टिकां शी!!! आसूं ह्या विषयाचेर परत बरयतां केन्नाय तरी....आत्ता मूड स्पॉइल करना..
तर आमी बर्याच सकाळी भायर सरलीं आनी साखळी बस थाम्यार एकठाय मेळलीं......थंयच्यान मठ-पर्यें हांगच्यान आमच्या आज्जी आनी काकाक कलेक्ट केलें आनि त्याच वाटेन फुडे सरलीं.....वाटेक पयलें ठिकाण मेळले तें म्हळ्यार हणजुणा धरण....पुण तें परतताना पळोवचें अशे थारावुन आमी फुडे गेलीं... आता पावसानुय आपली हजेरी लयिल्ली....आनी धुकें, पावसाची रिपरिप, हाणी आदीच रम्य आशील्ल्या त्या चोर्ला घाटावेल्या वातावरणाक आनिकुच रम्य केलें ...आमी भुरगीं गाडी बर्याच कडे थामयत सृष्टीसौंदर्याचो नियाळ घेयत फोटो घेवपाक लागलीं ...पुण फोट्वान धुकेंच धुकें.....टायम कितलो? १२ वरांचो पार.....ह्या वेळार इतलें धुकें अजापुच एकेक.......मागीर म्हळें आसूं मागीर काड्चे फोटो...म्हणुन हांगा थंय भोवत भोवत ...आस्पासचे जलप्रपात- धब्धबे पळयत फुडे सरलीं ....पुराय घाटान दुतर्फा ल्हान ल्हान धबधबे आशिल्ले आनी लोक थंय न्हातालो.......आमकां सुर्ल ह्या गावांतल्या मुख्य धबधब्यार वचचे आशिल्ले......हें गांव गोंयच्या सत्तरी तालुक्यान , आणि गोवा- कर्नाटक सीमेर, सह्याद्रिच्या कुशीन वसलां....
कांय खिणचित्रां.....






शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

मी

स्वत:तच गुंतलेली मी
स्वतःलाच शोधणारी मी
क्षणा़क्षणाला नवीन शोधाने
अधिकच व्याकूळ मी...
...नाही आवडत त्यांना हे असे....
म्हण्तात एकुलकोंडी मी...
माणुसघाणी मी
हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी.....
चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा .....
कळत असूनही अजाण, मूर्ख मी.....
-- (प्रीतमोहर/प्रीमो)

रविवार, ११ जुलै, २०१०

देवा तु चुकलास....

देवा तू चुकलास....

माणसाला बनवताना मन का दिलेस?

सगळं साठवण्याची  कुवत का दिलीस?

टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही

मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास

आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...

न कळते तर बरं झालं असतं....

आता केलीस ती चूक केलीस

पुन्हा मात्र चुकू नकोस.....

माणसासारखा बनू नकोस....


माणूस काय...... मुखवटाधारी

काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी

मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,

की ज्याला निर्मिला  मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?

पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....

काहीच  innovative  नाही जमल तर मन , भावना , हे "parts " manufacture  करताना असले फौल्ट्स बाजुला ठेव....



 एका चेहर्‍यावर दुसरा चेहरा.....हे सगळ मला नवीनच होत
जेव्हा कळल तेव्हा "नात्या"वर विश्वास ठेवण कठीण होत
सरडा सुद्धा इतक्या चटचट रंग नसेल बदलत
जितका सत्वर तुझा हा मुखवटाधारी असतो बदलत.....
विश्वासावरचा विश्वास उडून गेलाय
तितक्यात कोणीतरी बोलल, तो ना ,कधीचाच मरुन गेलाय.....
प्रत्येक नात्यातला स्वार्थ मज भासे
आणि मग म्हणते....
देवा तु चुकलास......


अगदी काल - परवा पर्यंत 'तो' कित्ती गोड वागत होता....
आणि आज....
आज सगळे 'संदर्भ ' उलते भासतात....
जीवाला जीव देईन जिथे तुझा जीव घेईन बनत......
काय उरला रे " त्या " माया-ममतेला अर्थ?
हे अस सगळ आता सोसवत नाही
दुसरा भोगतो ते ही पहावत नाही...
आणि मग म्हणते....
देवा तु चुकलास......